गोवा खबर : समर्थ अॅक्सेसिबिलिटी मेट्रिक (SAM) या सुलभताप्रणालीचा स्वीकार तसेच अंमलबजावणी करण्याबाबत गोवा हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे....
गोवा खबर : गोव्यातील म्हापसा-खोर्लि येथील एका भाड्याच्या बंगल्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर कॉल सेंटरवर सायबर क्राईम पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री मोठी...
गोवा खबर : भारतीय रेल्वेने महिलांसाठी अधिक सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) महिला कर्मचाऱ्यांना मिरची स्प्रे कॅन्सनी...
गोवा खबर : क्षेपणास्त्र आणि दारूगोळा वाहून नेणारी आठवी बार्ज, एलएसएएम 11 (यार्ड 79) चा समावेश सोहळा 7 रोजी मुंबईतील नौदल गोदीमध्ये पार पडला. या समारंभाचे...
गोवा खबर : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने (DAHD) आपल्या सर्वसाधारण सेवा केंद्रांच्या (कॉमन सर्व्हिस सेंटर्स...
गोवा खबर : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोपवून भारतातील महिलांच्या अफाट योगदानाचा गौरव...
गोवा खबर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (8 मार्च 2025) नवी दिल्ली येथे ‘नारी शक्ती से विकसित भारत’ या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. आंतरराष्ट्रीय...
गोवा खबर : दक्षिण गोवा जिल्हा प्रशासन आणि महिला व बाल विकास संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने माथानी साल्ढाणा प्रशासकीय संकुल येथे आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि...
गोवा खबर : ‘ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोस सरकार आणि तेथील जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे....
‘पंचायत’चा नवीन भाग ‘असली प्रधान कौन?’ मध्ये निवडून आलेल्या महिला ग्रामप्रधानांच्या अनुकरणीय नेतृत्व कौशल्यांचे घडते दर्शन गोवा खबर : पंचायती राज मंत्रालयाने प्रॉक्सी अर्थात छुपे प्रतिनिधित्व...
मुंबई येथे ‘नेतृत्व आणि शासन’ या संकल्पनेवर आधारित पहिल्या ‘मुरली देवरा स्मृती संवाद’ कार्यक्रमात उपराष्ट्रपतींचे भाषण गोवा खबर : “लोकशाहीकडून ‘भावनाशाही’ कडे झालेल्या स्थित्यंतराची दखल...
गोवा खबर : वेव्हज 2025 शिखर परिषदेचे आयोजन मुंबई येथे करण्यात येणार आहे. या परिषदेमुळे भारताला आशय निर्मिती क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्थेत आघाडीवर येण्यासाठी सज्ज होता...