Goa Khabar: One hundred and forty tennis players across various age categories will clash at the ongoing TNS PG Tennis tournament, which got underway at the...
The largest inter-disciplinary festival of the arts in South Asia is scheduled from the 15th to the 23rd of December 2023 in Panaji, Goa ...
Goa Khabar: Krishna Volvoikar defeated Arhan Gaonkar (6-1), while Avanish beat Devansh Naik (6-3) in the boys under-18 category during the ongoing TNS PG Tennis Tournament,...
गोवा खबर: गोवा कदंब परिवहन महामंडळ (केटीसी)ने आगामी जी२० बैठकांच्या तयारीसाठी दहा नव्या इलेक्ट्रिक बस सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये शाश्वत प्रवास पर्यायाला प्रोत्साहन...
Goa Khabar: The popular Calangute beach stretch topped the list of Goan beaches with the highest number of rescues by lifesavers, while more rescues were carried...
गोवा खबर:राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांखळी येथील रविंद्र भवनात राज भवनाच्या फंडातून सुमारे ४८ डायलीसीस आणि कॅन्सर रूगणांना...
Goa Khabar: The Department of Tourism has issued a show cause notice to two guesthouses/ resorts regarding the recent tourists attack ...
Goa khabar:India’s first female IBA ITO, Danuska Da Gama, appointed as Vice Chair of IBA Competitions Committee Panjim 8th April, 2023: Goa’s Danuska Da Gama has...
गोवा खबर:आगामी जून महिन्यात नियोजित असलेल्या सुप्रिम ऑडिट इन्स्टिट्यूशन्स (एसएआय२०)च्या शिखर परिषदेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारताचे नियंत्रण आणि महालेखापरिक्षक (कॅग) कार्यालयाचे सहा सदस्यीय शिष्टमंडळ संचालक...
गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना ईस्टरच्या शुभ प्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, ईस्टर हा जगातील सर्व लोकांसाठी एक महत्वाचा दिवस आहे. ईस्टर हा पवित्र दिवस असून भगवान येशू ख्रिश्तानी मानवतेसाठी केलेल्या सर्वोच्च त्यागाचे प्रतिक आहे. येशू ख्रिश्तांना वधस्तंभावर मारणे आणि त्याचे पुनरूत्थान होणे हे वाईट प्रवृतीवर सत्याच्या विजयाचे प्रकटीकरण आहे. आपल्या संदेशात राज्यपाल पुढे म्हणतात,सध्याच्या काळात धर्म, जात-पात याचा भेदभाव न करता क्षमा आणि बंधुता याच्यापेक्षा शिकण्यासारखा दुसरा धडा नाही. या पवित्र आणि शुभ प्रसंगी आम्ही सर्वानी शांतता, सलोखा आणि बंधुतेच्या आदर्श तत्वांचे पालन करूया. या वर्षाचा ईस्टर सण लोकांमध्ये शांतता, आनंद आणि एकता घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.