गोवा खबर:आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा मिशनचा एक भाग म्हणून चोडण भागात मातोश्री सेवा धाम आरोग्य सेवा ट्रस्टतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी...
गोवा खबर:रोजगार मेळ्या अंतर्गत, सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या 71,000 जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता दृकश्राव्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्रे...
गोवा खबर: गोवा कदंब परिवहन महामंडळ (केटीसी)ने आगामी जी२० बैठकांच्या तयारीसाठी दहा नव्या इलेक्ट्रिक बस सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये शाश्वत प्रवास पर्यायाला प्रोत्साहन...
गोवा खबर:केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) संघटनेकडून 10 एप्रिल रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ईपीएफओ दर महिन्याच्या...
गोवा खबर:राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांखळी येथील रविंद्र भवनात राज भवनाच्या फंडातून सुमारे ४८ डायलीसीस आणि कॅन्सर रूगणांना...
गोवा खबर: “आम्ही भारतीय विविधतेचा आदर करतो. आम्ही भारतीय एक वंश म्हणून विविध लोक किंवा वंशांबाबत अस्वस्थ नाही. हेच भारतीयतेचे सार असल्याचे केरळचे राज्यपाल...
~ केरळला जाणाऱ्या २६ सदस्यीय गौर्स संघात 23 वर्षांखालील 9 आणि 6 परदेशी खेळाडूंचा समावेश ~ गोवा खबर: केरळ येथे होणार्या हिरो सुपर कप फुटबॉल...
शेवटच्या स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मुद्रा योजनेने मदत केली आणि भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देत परिवर्तनकारी ठरली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान मुद्रा योजनेने...
गोवा खबर:आगामी जून महिन्यात नियोजित असलेल्या सुप्रिम ऑडिट इन्स्टिट्यूशन्स (एसएआय२०)च्या शिखर परिषदेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारताचे नियंत्रण आणि महालेखापरिक्षक (कॅग) कार्यालयाचे सहा सदस्यीय शिष्टमंडळ संचालक...
गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना ईस्टरच्या शुभ प्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, ईस्टर हा जगातील सर्व लोकांसाठी एक महत्वाचा दिवस आहे. ईस्टर हा पवित्र दिवस असून भगवान येशू ख्रिश्तानी मानवतेसाठी केलेल्या सर्वोच्च त्यागाचे प्रतिक आहे. येशू ख्रिश्तांना वधस्तंभावर मारणे आणि त्याचे पुनरूत्थान होणे हे वाईट प्रवृतीवर सत्याच्या विजयाचे प्रकटीकरण आहे. आपल्या संदेशात राज्यपाल पुढे म्हणतात,सध्याच्या काळात धर्म, जात-पात याचा भेदभाव न करता क्षमा आणि बंधुता याच्यापेक्षा शिकण्यासारखा दुसरा धडा नाही. या पवित्र आणि शुभ प्रसंगी आम्ही सर्वानी शांतता, सलोखा आणि बंधुतेच्या आदर्श तत्वांचे पालन करूया. या वर्षाचा ईस्टर सण लोकांमध्ये शांतता, आनंद आणि एकता घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.